Agriculture News

Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प

Agriculture News । शेतीचा (Agriculture) भारताच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. काही पिकांना बाजारात चांगले भाव मिळतात, परंतु काही पिकांना कमी बाजारभाव मिळतो. अनेकदा शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडतो. बाजारभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतात. परंतु एका शेतकऱ्याने एक अनोखा संकल्प केला होता. Crop Insurance । 8 दिवसात पीक विम्याची […]

Continue Reading