Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन
Electricity । शेतीला पाणी देण्यासाठी वीज (Agriculture Electricity) खूप महत्त्वाची आहे. जर वीज नसेल तर शेतीला पाणी देता येत नाही, परिणामी पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. शेतकरी उपलब्ध असणारे पाणी पिकांना देत आहे. परंतु अनेकदा रोहित्र जळाल्याने पिके विजेअभावी करपू लागतात. Insurance […]
Continue Reading