Agriculture News

Agriculture News । नादच खुळा! ‘या’ तंत्रामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याची कमी भासणार नाही; जाणून घ्या तंत्राबद्दल माहिती

Agriculture News । यंदा पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. ऐन पावसाळयाच्या दिवसात (Rain in Maharashtra) पावसाने राज्याच्या अनेक भागात पाठ फिरवली. त्यामुळे पिके जळून गेली. त्यात रब्बी हंगामात राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले. अशातच आता राज्यात दुष्काळसदृश (Drought in Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे. Maharashtra Budget । […]

Continue Reading