Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?
Paddy Procurement । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला बाजारभाव नसतो. अनेक शेतकरी या संकटांमुळे टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदाही राज्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. E-Crop […]
Continue Reading