Success Story

Success Story । परभणीच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात पिकवला चक्क 2 लाख 40 हजार रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा

Success Story । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. हल्ली शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यामुळे तो शेतकरी चर्चेचा विषय ठरतो पण त्याने पिकवलेल्या शेतमालाला चांगला हमीभाव देखील मिळतो. Silk Farmer । सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या रेशीम […]

Continue Reading