Government schemes

Government schemes । क्या बात है! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 37500 रुपये, कसं ते जाणून घ्या

Government schemes । महाराष्ट्र (Maharashtra) हे सर्वात जास्त धरणे, जलसाठे असणारे राज्य आहे. विशेष म्हणजे या धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या पाणी साठवण क्षमता झपाटयाने कमी होत आहे. सर्वांसाठी ही खूप चिंतेची बाब आहे. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. सरकारने आता एक योजना (Maharashtra Government schemes) सुरु केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. […]

Continue Reading