Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

Drought in Maharashtra । राज्याच्या अनेक भागात यंदा पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली. पावसाविना अनेक पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आले. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच पावसाने पाठ फिरवल्याने यंदा सगळीकडे दुष्काळ सदृश (Drought) स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाऱ्याच्या किमती खूप महाग झाल्या असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. Land Rule […]

Continue Reading