Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

Drought in Maharashtra । राज्याच्या अनेक भागात यंदा पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली. पावसाविना अनेक पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आले. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच पावसाने पाठ फिरवल्याने यंदा सगळीकडे दुष्काळ सदृश (Drought) स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाऱ्याच्या किमती खूप महाग झाल्या असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. Land Rule […]

Continue Reading
Drought Condition

Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन

Drought Condition । यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने खूप मोठा धक्का दिला आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत. (Drought Condition In Maharashtra) […]

Continue Reading
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल

Drought in Maharashtra । राज्यातील काही तालुक्यांना यंदा पावसाने (Rain in Maharashtra) हुलकावणी दिली आहे. त्यामुळे येथे दुष्काळसदृश्य (Drought) रिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी या भागातील पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) देखील धोक्यात आला आहे. अशातच राज्य सरकारने (State Govt) कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली […]

Continue Reading
Farmer March

Farmer March । महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला आजपासून सुरुवात, असणार ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

Farmer March । निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळ (Drought) तर काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच केंद्रीय पथकाने राज्यात नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. परंतु, पाहणी करूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शिवाय शेतमालाचेही दर पडले आहेत. Havaman Andaj । मोठी […]

Continue Reading
Success Story

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

Success Story । असं म्हटलं जात की नोकरी आणि शेती एकत्र करता येत नाही. जर योग्य नियोजन आणि अपार कष्ट केलं तर कोणतेही काम अशक्य होतच नाही. विशेष म्हणजे शेतकरी आता विविध प्रयोग शेतीत (Farmer Success Story) करू लागले आहेत. अलीकडच्या काळात फक्त अशिक्षित लोकच नाही तर सुशिक्षित लोकही शेती (Farming) करू लागले आहेत. त्यातुन […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Maharashtra Drought । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा एकूण १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ (Drought in Maharashtra) जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Maharashtra Drought । यावर्षी राज्यावर मोठे संकट आले आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. यंदा राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळजन्य (Drought) परिस्थिती ओढवली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध

Agriculture News । देशात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त (Drought) गावांची यादी जाहीर केली आहे. यात राज्यातील ४० गावांचा समावेश आहे. सरकारने यानंतर आणेवारी (Aanewari), पैसेवारी (Paisewari) घोषीत करत आहे असे सांगितले. अनेकांना आणेवारी, पैसेवारी म्हणजे […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन

Maharashtra Drought । यावर्षी राज्यावर मोठे संकट आले आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. यंदा राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळजन्य (Drought) परिस्थिती ओढवली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. Government […]

Continue Reading