Farmer News

Crop Insurance । धक्कादायक! शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित, संतप्त शेतकरी थेट चढला टॉवरवर

Crop Insurance । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे याचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. अनेक जण आर्थिक परिस्थिती नसल्याने कर्ज घेतात. पण काही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही, त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच परिस्थिती समजून घेऊन सरकार विविध योजनेची सुरुवात करते. यापैकीच एक योजना म्हणजे पिक विमा […]

Continue Reading
Crop Insurance Scheme

Crop Insurance Scheme । धनंजय मुंडे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

Crop Insurance Scheme । केंद्र आणि राज्य सरकार सतत नवनवीन योजना (Government Scheme) सुरु करत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) होय. लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । मोठी बातमी! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पीकविमा परतावा

Crop Insurance । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. दरवर्षी शेतमालाला योग्य भाव मिळतोच असे नाही. अनेकदा शेतकरी कर्ज (Agri loan) न फेडता आल्याने टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) होय. लाखो शेतकरी […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । पीक विम्यावरून ठाकरे गटाची आक्रमक भूमिका, पीक विमा कार्यालयात तोडफोड

Crop Insurance । दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे चांगलाच कचाट्यात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही शेतकरी कर्जाची (Agri loan) परतफेड न करता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. Pearl Farming । घरबसल्या करता येते मोत्याची शेती, कमी खर्चात दरमहा […]

Continue Reading

Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप

Advance Crop Insurance । शेतकरीवर्गाला अनेक समस्यांचा सामना करत शेती करावी लागते. यात त्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. तर कधीकधी शेतमालाला हमीभाव नसतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होत असतो. यंदाही शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा […]

Continue Reading
Crop Damage Compensation

Crop Damage Compensation । चिंताजनक बातमी! ‘या’ कारणामुळे रखडली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई

Crop Damage Compensation । यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे (Crop Damage) पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी शेतकरी […]

Continue Reading
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत

Drought in Maharashtra । यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. कारण यंदा काही भागात रब्बी हंगामात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली, त्यामुळे पिके पाण्याविना जळून गेली. तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात शेतमालाचे भाव (Vegetable rates) कमालीचे घसरले आहेत. सगळीकडून बळीराजा संकटात आला आहे. Brinjal […]

Continue Reading
Pik Vima

Pik Vima । पीक विमा योजनेने महाराष्ट्रात रचला इतिहास, पहिल्यांदाच १.७१ कोटी शेतकऱ्यांनी केली नोंदणी

Pik Vima । पंतप्रधान पीक विम्याबाबत महाराष्ट्रात नवा विक्रम झाला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच 2023 च्या खरीप हंगामात 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी विम्यासाठी नोंदणी केली आहे. वास्तविक, एवढ्या नोंदणीमागील कारण म्हणजे राज्य सरकारच्या एका योजनेचा परिणाम, ज्या अंतर्गत पीक विमा योजनेचा लाभ अवघ्या १ रुपयात सुरू करण्यात आला आहे. (Pik Vima) Cotton rate । […]

Continue Reading
Pik Vima

Crop Insurance । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पिकविमाचे पैसे जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance । अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, कीटक आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांना शेती करताना कायमच सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. हातातोंडाशी आलेली पिके नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होत असतात. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभा राहते. Havaman Andaj । ब्रेकिंग! मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, येत्या 48 तासात राज्यात […]

Continue Reading
Insurance Complaint

Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार

Insurance Complaint । अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या सर्व पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून […]

Continue Reading