Agriculture electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी दिवसा मिळणार 12 तास वीज, फडणवीसांनी दिलं आश्वासन
Agriculture electricity । राज्याला सतत विजेच्या संकटाचा (Power crisis) सामना करावा लागतो. वीज उपलब्ध नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. यामुळे पिके संकटात येतात. अनेकदा तर डीपी (DP) जळालेली असते. वारंवार तक्रार करूनही डीपी लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी (Farmers) हतबल होतात. परंतु, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Havaman Andaj । […]
Continue Reading