Narednr Modi

Farmer News । मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; कांदा आणि बासमती तांदळासाठी किमान निर्यात मूल्य हटवले

Farmer News । मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतीय कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. सरकारने कांदा (Onion) आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य (MEP) हटवले आहे. हा निर्णय भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे त्यांच्या उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International markets) निर्यात करण्याची संधी खुली झाली आहे. पूर्वी, […]

Continue Reading